News

गोवा सरकारी कार्यालयात एलईडी बल्ब बंधनकारक

पणजी – गोवा राज्यात सरकारच्या उर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत विजेची बचत मोहीम सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील सरकारी कार्यालये तसेच

Read More »
News

मुरुडच्या समुद्र किनाऱ्यांवर परदेशी ‘सीगल’ पक्ष्यांचे थवे

मुरुड -दिवाळी संपल्यापासून मुरुडमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुणे म्हणजे सीगल पक्षी अर्थात

Read More »
News

बिजनौरमध्ये अपघात नवदांपत्यांसह ७ ठार

बिजनौर – उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे आज सकाळी घडलेल्या अपघातात नवरा नवरीसह वऱ्हाडांमधील एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. धुक्यामुळे समोरील

Read More »
News

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राला तडे

वॉशिंग्टन – अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तडे गेल्याचे समोर आले असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अंतराळात असलेल्या सुनिता

Read More »
News

भिवंडीतील मतदान केंद्रांवर आता सीसीटीव्हींची नजर !

भिवंडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भिवंडी पश्चिममधील प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत भिवंडीतील काही मतदान केंद्रावर

Read More »
News

गुजरातच्या पोरबंदर समुद्रात ७००किलो अंमली पदार्थ जप्त

नवी दिल्ली- भारतीय नौदल,एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि गुजरात पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत गुजरातच्या पोरबंदर समुद्रात ७०० किलोग्रॅम

Read More »
News

एकजुटीने राहा! पाकिस्तानवर तिरंगा फडकवू! बटेंगे तो कटेंगे! फडणवीसांचे पूर्ण समर्थन

मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ

Read More »
News

राजस्थानात कार अपघात कोल्हापुरातील ४ जण ठार

जयपूर- राजस्थानच्या पाली जिल्ह्यात काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दोघे

Read More »
News

दक्षिण पुण्यामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे – पुण्याच्या पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहाणार आहे. रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने

Read More »
News

आदिवासींचे योगदान महत्त्वपूर्ण राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली – भारताच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठी कामगिरी बजावली

Read More »
News

पाकिस्तानवरही तिरंगा फडकेल फडणवीस यांचा ‘महाआशावाद’

मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे.

Read More »
News

पंतप्रधान खोटे बोलतात! रमेश चेन्नीथलांचा आरोप

मुंबई – पंतप्रधानांची शिवाजी पार्कावरची सभा ऐकल्यानंतर लक्षात येते की ते फार खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही

Read More »
News

९ हजार एसटी बस दोन दिवस निवडणूक कर्तव्यावर

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९,२३२ एसटी निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाच्या दिमतीला राहणार

Read More »
News

रत्नागिरी जिल्ह्यातील ३०० शाळांत ५ पटसंख्या

रत्नागिरी- राज्यातील ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षणाचे फॅड आल्याने मराठी माध्यमाच्या शाळांना मोठा फटका बसत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील१ हजार १०० शाळा २०

Read More »
News

मुंबईत मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार

मुंबई- मुंबईत मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून

Read More »
News

प्रियांका गांधींची उद्या कोल्हापूरात ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ सभा

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराठी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांची उद्या दुपारी

Read More »
News

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंना भ्रष्टाचाराच्या सुनावणीत दिलासा नाही

तेल अवीव – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यात जबाब नोंदविण्यासाठी मागितलेली मुदतवाढ देण्यास न्यायालयाने ठाम नकार दिला.

Read More »
News

शिर्डीतील साई मंदिरात हार, फुलांवरील बंदी उठवली

शिर्डी- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिर्डीतील साई मंदिरात फुले,हार नेण्यास असलेली बंदी उठवली आहे.राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात याचिका

Read More »
News

मणिपूरमध्ये पुन्हा ‘लष्कर राज’ ‘अफ्स्पा’ कायदा पुन्हा लागू

इम्फाळ – गेले सुमारे वर्ष दीड वर्षे जातीय हिंसाचाराच्या वणव्यात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये लष्कराला विशेषाधिकार देणारा वादग्रस्त अफ्स्पा कायदा पुन्हा

Read More »
News

कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने लाखोंनी गंगास्नान केले

ऋषिकेश – उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये आज कार्तिकी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गंगा व शरयु नदीत स्नान केले. आज सकाळपासूनच उत्तर

Read More »
News

मॅच फिक्सिंग चित्रपटाला स्थगितीला नकार

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या घटनेवर आधारित ‘मॅच फिक्सिंग द नेशन एट स्टेक’ या चित्रपटाच्या

Read More »