
अंधेरीतील वाहतूक कोंडी फुटली पूर्वेकडून पश्चिमेला जाणे सोपे झाले
मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सी. डी. बर्फीवाला आणि गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल यांना समांतर उंचीवर
मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सी. डी. बर्फीवाला आणि गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल यांना समांतर उंचीवर
मुंबई राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचे ५ दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस
मुंबई – भारतीय विमा महामंडळाने आयडीएफसी फर्स्ट बॅकेतील आपला हिस्सा वाढवला आहे. शेअर बाजारातील कालच्या आकडेवारीनुसार एलआयसीचा आयडीएफसी बँकेतील हिस्सा ०.२० टक्क्यावरून २.६८ टक्क्यांवर गेला
मुंबई – राज्य सरकारने मुंबईतील कामाठीपुरा पुर्नविकास प्रकल्पाचा आराखडा जाहीर केला असून त्यानुसार मूळ जागामालकांना प्रत्येकी ५०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे. राज्य सरकारने गेल्या
मुंबई- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्टमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणार्या परिक्षेचे हॉल तिकीट उद्या गुरुवार ४ जुलैपासून मिळणार
मुंबई – राज्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले की,
मुंबई -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर जाणार आहे. सोलापुरातील अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या भव्य प्रसादगृहाच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. अक्कलकोटमध्ये
मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलेपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून पुनर्विकासाचे नियोजन आणि रचनेच्या
मुंबई – शेअर बाजाराने सुरुवातीलाच ऐतिहासिक शिखर गाठले. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन रेकॉर्ड केले. सेन्सेक्स पहिल्यांदाच 80 हजारांच्या पार गेला. बीएसई सेन्सेक्सने 364.18 अंकाची कमाई
मुंबई – राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून अर्ज भरून घेण्यास १ जुलैपासून सुरूवात झाली. अर्ज वाटप केले जात असलेल्या कार्यालयांमध्ये
मुंबई- देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र पावसाळा हंगामाच्या पहिल्याच जून महिन्यात सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस झाला आहे.देशात
मुंबई- ११० वर्षे जुना असलेला मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील उड्डाणपूल पाडून पुन्हा नव्याने बांधला जाणार आहे. या कामासाठी या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात
मुंबईमुंबईत भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनेत चिंताजनक वाढ असून 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 3508 कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार वधगृहाच्या
हैदराबाद – ईटिव्ही नेटवर्क, ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक, माध्यम सम्राट रामोजी राव यांचे आज पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.त्यांना उच्च रक्तदाब
मुंबई पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा ४० अंश सेल्सियसहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत
मुंबई- मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे आज निधन झाले. रंगोत्सव सुरु असतांना रंगमंचावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक राजेश देशपांडे
पालघर- शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जगदंबा (बोहाडा) उत्सव आजपासून सुरू झाला. खोडाळा शहरात सुरू झालेला हा पारंपरिक उत्सव ४ मे पर्यंत
बंगळुरू- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर तिसऱ्यांदा हृदय शस्त्रक्रिया होणार आहे.२१ मार्च रोजी चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये माजी मुख्यमंत्र्यांची आणखी एक झडप बदलण्याची शस्त्रक्रिया केली
मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात
दिसपूर- आसाम सरकारने माध्यमिक शिक्षणाच्या व्यवस्थापनासाठी १० वी आणि १२ वीचे राज्य मंडळांचे बोर्ड विलीन करून नवीन बोर्ड तयार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याबाबत सरकारने
नागपूर – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कोठडीत बंद असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याचे लगेच लक्ष
छत्रपती संभाजी नगर- शहरातील सोनेरी महाल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात येत्या २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजित करण्यात आला
नवी दिल्ली-मनोरंजन क्षेत्रातील झी एंटरटेनमेंट एंटरटप्रायझेस,सोनी पिक्चर्स आणि वायकॉम १८ यासारख्या दिग्गज कंपन्यानी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. या सर्व प्रसारकांनी वाढत्या सामग्री खर्चाची भरपाई