
सेन्सेक्स-निफ्टीनेनवा उच्चांक गाठला
मुंबई – भारतीय शेअर बाजाराने आज ३१ वर्षांचा विक्रम मोडला. निफ्टी आज सलग १३ व्या सत्रात तेजीत बंद झाला. निफ्टीने २५,३३३ नवा उच्चांक गाठला. त्यानंतर
मुंबई – भारतीय शेअर बाजाराने आज ३१ वर्षांचा विक्रम मोडला. निफ्टी आज सलग १३ व्या सत्रात तेजीत बंद झाला. निफ्टीने २५,३३३ नवा उच्चांक गाठला. त्यानंतर
पुणेपुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ९९ टक्के भरली. या धरणांमध्ये सध्या २८ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. टेमघर धरणात १००
बहराईच उत्तर प्रदेशातील बहराईच भागात काल मध्यरात्री पुन्हा एकदा लांडग्याने केलेल्या हल्ल्यात एक ६ वर्षाचा मुलगा व ५५ वर्षीय व्यक्ती जखमी झाले आहेत. अंगणात झोपलेल्या
पिंपरी – पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आजच्या तरुण पिढीला प्रबोधन व्हावे, गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा जतन करता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत यंदा प्रथमच
मुंबई – हार्बर मार्गावरील प्रवाशांचा आज सकाळी मोठा खोळंबा झाला. सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा ठप्प
मुंबई- तुम्ही भाजपाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे व त्यांच्या इतिहासाचे शत्रू आहात. कोश्यारी, केसरकर, त्रिवेदी हे शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलले तेव्हा तुम्ही महाराजांची नव्हे तर
मुंबई – बेस्टच्या बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने घातलेल्या गोंधळामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला. या प्रवाशाने चालकावर हल्ला केल्याने बसचा अपघात झाला. काल रात्री मुंबईतील
मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आज मविआने एकजूट दाखवित रस्त्यावर उतरून मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले! यावेळी उद्धव ठाकरे
*१५ प्रवासी गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ पुन्हा एकदा आयशर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली.उभ्या
गडचिरोली- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरवात करत प्रत्येक महिलेला दार महिन्याला १५०० रुपये घोषणा केली होती. त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची
कोल्हापूर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी त्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यासाठी शहरातील वाहतूकीत मोठ्या
कराड- यंदा तालुक्यातील मसूर गावच्या पूर्वेला असलेल्या खोडजाईवाडी (किवळ) गावातील एमआय तलाव १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा
ठाणे- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कुत्र्यांसह बकरे,गाई,बैल, शेळ्या-मेंढ्या आहेत. याची गणना सप्टेंबरमध्ये होणार आहे.घरोघरी जाऊन आणि पशुपालन संस्थांमध्ये ही पशुगणना होणार आहे. त्यासाठी
कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून चार दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. या चार
मुंबई- सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला असून आजपासून मुंबईत १९
मुंबई- मुंबईकरांसाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरे कॉलनी दरम्यानचा रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टप्प्यातील
१५० कोटींच्या निधीलाराज्य सरकारची मान्यता मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र
वाशिम- एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना जिल्ह्यातील मंगरूळपिरनजीक साखरा फाट्याजवळ काल दुपारी घडली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मूत्यू झाला.राजू
नंदुरबार- तालुक्यातील संततधार पावसातच खोंडामळी गावात गुरुवारी एक चमत्कार घडला.एका शेतकर्यांच्या २० वर्षे बंद असलेल्या बोअरवेलमधून अचानकपणे तब्बल ६० फुटांपर्यंत आकाशात पाण्याचे फवारे उडाले. शेवटी
मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने त्यांचा अवमान झाला आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या विरोधात मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ
मुंबई- मुंबईत विकत घेतलेल्या मालमत्तेच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे.राज्य सरकारच्या महसुल विभागाने मालमत्ता नोंदणीसाठीची हद्दीची.अट रद्द केली.यासंदर्भात शासनाने अधिसूचना जारी केली
मुंबईभारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 .३० वाजता भेट देऊन
मुंबई- मुंबई-कोस्टल रोडवरील दक्षिण मुंबईत जाणारा बोगदा आज रात्री ९ वाजल्यापासून २ सप्टेंबर सकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तपासणीच्या कामासाठी बोगद्यातील वाहतूक बंद
कोल्हापूर- करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी एका भाविकाने काल तब्बल ७१ तोळे शंभर ग्रॅम सोन्याचा सुवर्णसिंह अर्पण केला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाविकाने हा