
मेट्रो रेल्वे – ३ चा दुसरा टप्पा १५ एप्रिलपर्यंत सुरू होणार
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. शहरातील एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या १० ते
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. शहरातील एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या १० ते
मुंबई- देशातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १७० किमी पदयात्रा सुरू केली
पेण -‘गणपतीचा गाव’ म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणच्या मूर्तिकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथील मांडला परिसरात घरोघरी गणेश मूर्ती तयार केल्या जातात.
बीड – बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आज सकाळी शाळेच्या बसचा अपघात झाला. या अपघातात वाहनचालकासह १२ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार
मुंबई – मराठी अभिनेते डॉ.विलास उजवणे यांचे निधन काल वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. यामुळे संपूर्ण मराठी कलाविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. मीरारोड येथील
पुणे – शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिटच्या पैशांसाठी अडवणूक करून गंभीर प्रकृती असलेल्या 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर उपचार न केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. शहरातील एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या १० ते
Maratha reservation | महाराष्ट्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग (SEBC) अंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षण (Maratha reservation) देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता.
नवी मुंबई – उल्हासनगरच्या शांतीनगर रस्त्यावर असलेल्या सोलापूर गादी कारखान्याला काल आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले व त्यात संपूर्ण दुकान जळून खाक
मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे . या माध्यमातून शहरातील पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या
शेतीचे मोठे नुकसानमुंबईमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये गारपिटीसह पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्तर
मुंबई – शहीद, उपकार, पुरब और पश्चिम पासून ते अगदी क्रांती पर्यंत अनेक देशभक्तीपर चित्रपटांमुळे रसिकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केलेले अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते,
मुंबई – मुंबई उपनगरात तब्बल १६,३४३ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार
मुंबई – मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी ६ एप्रिलला विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी ८.३० ते दुपारी
पुणे – गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या नामांकित संस्थेच्या कुलगुरूपदावरून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. संजीव संन्याल यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या
मुंबई -मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारीत प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर
मुंबई – एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले महेश राऊत यांना विशेष तपास पथकाच्या न्यायालयाने त्यांच्या कायद्याच्या परीक्षेसाठी जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना
मुंबईतील नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच गुढी पाडव्याच्या सभेत मुंबई नदी प्रदुषण (Mumbai River
मुंबई – राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याची खरेदी विक्री करणे यावर बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून कडक कारवाई
नेवासे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे 750 वे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र शासनातर्फे साजरे करण्यात येईल तसेच या निमित्ताने चलनी नाणे काढण्याची विनंती भारतीय रिझर्व्ह बँकेला शासनातर्फे
मुंबई – एकावर एक थर रचून हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांचे कौतुक साऱ्यांना असते. मात्र हाच गोविंदा अपघाताने जायबंदी झाला तर त्याचे पुढचे आयुष्य म्हणजे एक
Maha government signs MoU with Microsoft | महाराष्ट्र सरकारने (Maha government) प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत (Microsoft) एक महत्त्वपूर्ण
मुंबई – राज्य सरकारकडून ‘आयुष्यमान भारत, मिशन महाराष्ट्र’ समितीचे पुर्नगठन करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्य सरकारने डॉ.ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती केली आहे. या
मुंबई – आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी झालेल्या घसरणीनंतर आज दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी आली. सेन्सेक्स ५९२ अंकांच्या वाढीसह ७६ ,६१२ वर बंद झाला.