
राज्यातील सर्वांत तरुण आमदार आर आर आबांचे पुत्र रोहित पाटील
सांगली- कवठेमहांकाळ मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पहायला मिळाली होती. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली असून
सांगली- कवठेमहांकाळ मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पहायला मिळाली होती. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली असून
मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आज महाराष्ट्राची जनताच एकत्रितपणे थक्क झाली. तीन ज्येष्ठ विरोधी पक्षांचा इतका दणदणीत पराभव कधी झाला नव्हता. 288 जागांपैकी महायुतीला
मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार २४ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.ठाणे ते दिवा दरम्यान
इचलकरंजी- सलग २५ वर्षे उत्तम प्रतिसाद मिळविणारी ‘मनोरंजन करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा’ यंदाही २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मनोरंजन मंडळ आणि श्री दगडूलाल मर्दा
मुंबई – मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरींमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत आघाडी घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर पुन्हा एकदा कडाडून हल्ला
मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने कमाल केली, तर फेक नरेटिव्ह हद्दपार झाले,असे टीकास्त्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर डागले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व
नागपूर- नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर त्यांच्या आई सरिता फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या
कोरेगाव – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकलेल्या धोम धरणाच्या पाण्याच्या पहिल्या रोटेशनबाबत जलसंपदा विभागाने निर्णय घेतला आहे.धोम धरण पाणी बचत संघर्ष समितीने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात मतमोजणी सुरू असताना चार ईव्हीएम मशीनचे सील तुटलेल्या अवस्थेत, तर एक मशीन बदलल्याचे आढळले. मतमोजणी सुरू असताना काँग्रेसने याबाबत
मुंबई- राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती २०० पेक्षा अधिक जागांवर जिंकत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या समाजमाध्यमावर
मुंबई- विधानसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना, दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू येरुणकर यांनी मतमोजणीतून माघार घेतली. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त करत
मुंबई- वडाळा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हे 9 व्यापतां विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने त्यांनी मोठा विक्रम रचला आहे. वडाळा मतदारसंघात ठाकरे गटाकडून
सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नितेश राणेंनी हॅट्रिक केली आहे. त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे संदेश पारकर मैदानात होते. पारकर यांना पराभूत करून नितेश राणे
मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने कमाल केली, तर फेक नरेटिव्ह हद्दपार झाले,असे टीकास्त्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर डागले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व
मुंबई – महाराष्ट्रात महायुतीस सरकारने आणलेल्या माझी लाडकी बहीण योजनेमुळे हा विजय मिळाला,असे मत रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडले.हा निकाल म्हणजे एक मोठा
मुंबई- उद्या सकाळी 8 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रावर कोणाची सत्ता येऊ शकते याचे साधारण चित्र स्पष्ट होईल. यावेळी
भिवंडी-भिवंडी शहरच्या नागाव परिसरातील फातमा नगर येथील भंगाराच्या गोदामाला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात गोदामातील भंगारासह आजूबाजूची घरेही जळून खाक झाली.
मुंबई – अमेरिकेत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अदानी उद्योग समुहावर खटला दाखल झाल्याने काल अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर गडगडले होते. मात्र आज दुसऱ्याच दिवशी अदानी समुहातील
वर्धा- दहावीनंतर आता आयुर्वेदिक डॉक्टर होऊन बीएएमएसची पदवी मिळणार आहे. हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असेल. याबाबत भारतीय वैद्यक पद्धत राष्ट्रीय आयोगाने गतवर्षी नियम तयार केले
मुंबई -विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडताच राज्यात सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. उद्या शनिवारी मतमोजणी होणार असून त्यापूर्वी राज्यातील नागरिकांना इंधनदारवाडीचा फटका बसला आहे.
मुंबई- विधानसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उद्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.मुंबईत ३६ मतदारसंघासाठी ३६ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी
मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी २४ नोव्हेंबर रोजी कोणाताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला
मुंबई – राज्यात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुन्या या आजारांनी ग्रस्त रुग्ण वर्षभरात सातत्याने वाढताना दिसत आहेत. यंदा इन्फ्लूएंझाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे.यंदा
शिर्डी – शिर्डी येथील साईमंदिरात आता दर्शनासाठी युपीआय सुविधा सुरू झाली आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते काल युपीआय सुविधेचा शुभारंभ