
पुण्याच्या महालक्ष्मीला नेसवली सोळा किलो सोन्याची साडी
पुणे : पुण्याच्या सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला विजयादशमीनिमित्त परंपरेप्रमाणे सोळा किलो सोन्याची साडी नेसविण्यात आली. विजयादशमीच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्याची परंपरा आहे.सुमारे २३
पुणे : पुण्याच्या सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला विजयादशमीनिमित्त परंपरेप्रमाणे सोळा किलो सोन्याची साडी नेसविण्यात आली. विजयादशमीच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्याची परंपरा आहे.सुमारे २३
ठाणे- ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. कर्मचाऱ्यांना २४००० रुपये एवढा सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल
मुंबई – नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ म्हणजेच‘एमएमएमओसीएल’ ने ‘मेट्रो २ अ’ आणि मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवाशांसाठी आता नवीन सुविधा सुरू केली
पुणे- नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. काल महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागातून पावसाने माघार घेतली आहे.मात्र त्यानंतर राज्यातील परतीची मान्सूनची वाटचाल
रवी राणा यांची माहिती अमरावती -अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा येऊ घातलेली विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्यांना भाजपाने राज्यसभेवर सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिले आहे,अशी माहिती
मुंबई – दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यंदाचे रावण दहन हे अखेरचे
मुंबई- विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपासून
महाराष्ट्राला पहिली महिलामुख्यमंत्री कधी मिळणार?फोटोची चौकट रिकामी आहे. यामागे एक कारण किंवा मोठी खंत आहे. महाराष्ट्राची स्थापना होऊन 64 वर्षे झाली तरी महाराष्ट्राला अजून महिला
मुंबई – रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची निवड
मुंबई- मुंबईतील सर्वांत जुन्या क्रॉस मैदान येथे होणार्या रामलीलेतील मुस्लिम कलाकार आणि प्रेक्षक आता गायब होऊ लागले आहे, तसेच रामलीला पहायला येणार्या लोकांच्या संख्येत एकूणच
अमरावती- अकोल्याहून अमरावतीकडे जात असलेल्या शिवशाही बसला आज सकाळी अमरावती-बडनेरा मार्गावर टायर फुटल्यानंतर आग लागली. त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावर एकच गोंधळ उडाला. प्रवासी सुखरूप बाहेर
परभणी- गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या दुसलगाव पाटी परिसरात टेम्पो आणि स्कूल बसचा आज दुपारी अपघात झाला. स्कूल बस चालक असलेले जय भगवान महासंघ संघटनेचे परभणी
नागपूर – उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे आमचे आमदार असलेल्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी दिला जात नाही,असा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी राज्यात उद्या तीन महत्त्वाचे मेळावे होणार असून या मेळाव्यातील भाषणांविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांचा पाॅडकास्टही आहे
मुंबई – शेअर बाजारात आजही मोठे चढ-उतार झाले. दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २३० अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये
पुणे- महाविकास आघाडी स्थापन करतांना उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली .त्यानंतर शिंदे व अजित पवार यांनीही गद्दारी केली असल्याचा हल्लाबोल आज संभाजीराजे यांनी केला. ते
पुणे- बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी तिन्ही आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यातील एका आरोपीला पुण्यातून आणि दोन जणांना नागपुरातून जेरबंद केले. घटनास्थळासह
पुणे- ‘सेव्हन प्लस वन’ इतकी क्षमता असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये महिला सहायक असाव्यात, यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी जबरदस्ती करू नये,अशी मागणी पुण्यातील शालेय वाहतूक संघटनांनी केली. एका
भाईंदर- मीरा -भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे.या शिवाय
मुंबई – बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी मरोळ-मरोशी येथील ९० एकरचा भूखंड देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या पुनर्वसन
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत होणार आहे. ही घोषणा होण्यापूर्वीच सरकारने आज मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्याबाबतीतील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड
आंबेगाव – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढल्याने धोका निर्माण झाला असून या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
*अंत्योदय शिधापत्रिकाअसणार्यांनाच लाभ मुंबई- राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून विविध योजनांची खैरात सुरू केली आहे.यंदा रेशन दुकानामध्येअंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत
पुणे – पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील गट नंबर ४३ च्या २० हेक्टर ५० आर जागेतील मुख्यमंत्री गीर कुपी वाहिनी योजना अंतर्गत सौरऊर्जा यासाठी संपादित केलेल्या