
मुलींच्या मोफत शिक्षणाचा निधी द्या मेडिकल कॉलेजांचा सरकारला इशारा
मुंबई – मुलींना मोफत शिक्षण आणि आर्थिक मागासांना मोफत शिक्षण या योजनेखाली खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा जवळजवळ 100 कोटी रुपयांचा परतावा शिंदे सरकारने
मुंबई – मुलींना मोफत शिक्षण आणि आर्थिक मागासांना मोफत शिक्षण या योजनेखाली खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा जवळजवळ 100 कोटी रुपयांचा परतावा शिंदे सरकारने
मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील, राष्ट्रपती राजवट लावून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात निवडणुका होतील. या चर्चांना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्णविराम दिला.
मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेच्या काही तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी २९ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार
नाशिक- नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री रेणुका मातेचे मंदिर रात्री एकपर्यंत खुले राहणार आहे. या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात लाखो भाविक
मुंबई – बॉलिवूडमधील लोकप्रिय कला दिग्दर्शक रजत पोतदार यांचे आज लंडनमध्ये निधन झाले.त्यांच्यासोबत काम केलेले लेखक आणि दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर
मुंबई- मागील चार दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.काही जलाशय ओसंडून वाहत आहेत.या परिस्थितीत यंदा
पंढरपूर – पंढरीतील विठ्ठल-रखुमाईची नित्यपूजा,पाद्यपूजा,तुळशी पूजा,चंदन उटी पूजा मंदिर समितीकडून उपलब्ध असते.मात्र आता काही देश विदेशातील भाविकांसाठी मंदिर समितीने देवाच्या पूजेबाबत ‘ऑनलाईन बुकिंग’ची सोय उपलब्ध
ठाणे- अंबरनाथ एमआयडीसीला लागून असलेल्या वनक्षेत्रात दुर्मिळ पिसोरी जातीचे हरीण जखमी अवस्थेत आढळले. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी हरणाला ताब्यात घेऊन
वसई – वसई पूर्व येथील नवजीवन परिसरात खदानीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नवजीवन परिसरात अनेक खदानी
नाशिक – वणी येथील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाय योजना केली जाणार आहे. या कामासाठी सोमवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते
भिवंडी- प्रदीर्घ संघर्षानंतर आता राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरांत सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन निर्णयानुसार २७ अश्वशक्तीपर्यंत यंत्रमाग असलेल्या यंत्रमागधारकांना ७५ पैसे व २७
छत्रपती संभाजीनगर – तिरुपतीच्या सुप्रसिध्द बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये जनावरांची चरबी असल्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला असताना आता तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिर संस्थानाने सावधगिरीचा उपाय
मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला आणि ठाकरे गटाने या निवडणुकीत 10 पैकी 9 जागांवर विजय खेचत दणदणीत यश मिळवले.
मुंबई – दादरची रहिवाशी असलेल्या मनोरुग्ण महिलेने मंत्रालयात काल संध्याकाळी आरडाओरड करत धिंगाणा घातला. या महिलेने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या
छत्रपती संभाजीनगर- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पर्यटन विभागात मोठा भूखंड घोटाळा उघड केला.” भर अब्दुल्ला
सांगली- भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी समर्थकासह कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्षांच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली. मात्र, मारहाण झाल्याची कबुली देत आपल्या
मुंबई – बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोप अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दफन करण्यासाठी जागा शोधून सोमवारपर्यंत त्याचा दफनविधी पार पडेल अशी व्यवस्था करा,असे आदेश मुंबई
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. हल्लेखोरांना मध्य प्रदेशमधून पिस्तुल आणण्यास मदत केल्याचा
नागपूर- राटमेक मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आशिष जयस्वाल हे कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवणार, याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. ते
शिर्डी- शिर्डीत आज झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दांडी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित नव्हते . त्यांच्या
सोलापूर- आगामी विधासनभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना माढा विधासनभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात पुतणे धनराज शिंदे यांचे बंड
नवी दिल्ली- केंद्र सरकारने काल गुरुवारी परिवर्तनीय महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करुन देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात वाढ केली आहे.आता कामगारांच्या किमान वेतन दरात प्रतिदिन १०३५
मुंबई – विविध मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता.या संपामुळे तीन दिवसांपासून आरटीओ कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.अखेर प्रशासनासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत
मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने आज आपला 16 पानी अहवाल राज्य