
महाबोधी विहारच्या मुक्तीसाठी १० दिवसांचे साखळी उपोषण
ठाणे – बिहार राज्यातील बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी १६ एप्रिलपासून दहा दिवस ठाणे
ठाणे – बिहार राज्यातील बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी १६ एप्रिलपासून दहा दिवस ठाणे
मुंबई- सातासमुद्रापार ज्यांची ख्याती आहे असे ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणजेच मुंबईचे डबेवाले येत्या बुधवार ९ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. ९ ते १४ एप्रिल या
मुंबई- मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी मागणी करत मनसैनिक गेले काही दिवस बँका, पोस्ट ऑफिसमध्ये निवेदन देत आहेत. त्यातून वादही झाले. मात्र आज हे आंदोलन
पुणे- डिपॉझिट म्हणून 10 लाख रुपये रक्कम न भरल्यामुळे तनिषा भिसे या गरोदर महिलेवर उपचार करण्यास नकार दिलेले पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आज अखेर ताळ्यावर
चेन्नई -रामनवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. दुपारी १२ वाजता नवीन पंबन रेल्वे पूलाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर
धाराशिव- चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर ११ ते १५ एप्रिल या कालावधीत रोज २२ तास भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानचे व्यवस्थापक
वाराणसी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी आज सकाळी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. या मंदिरात त्यांनी सुमारे १५ मिनिटे विधी आणि मंत्रजपानुसार दर्शन,
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. शहरातील एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या १० ते
मुंबई- देशातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १७० किमी पदयात्रा सुरू केली
अयोध्या – श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत राम मंदिर ट्रस्टने आणि जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. रामनवमीच्या दिवशी म्हणजे उद्या अयोध्येत ५० लाखांहून अधिक भाविक
पेण -‘गणपतीचा गाव’ म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणच्या मूर्तिकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथील मांडला परिसरात घरोघरी गणेश मूर्ती तयार केल्या जातात.
मुंबई – मराठी अभिनेते डॉ.विलास उजवणे यांचे निधन काल वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. यामुळे संपूर्ण मराठी कलाविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. मीरारोड येथील
पुणे – शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिटच्या पैशांसाठी अडवणूक करून गंभीर प्रकृती असलेल्या 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर उपचार न केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा
कॅन्सस – अमेरिकेतील एका भारतीय वंशाच्या कॅथलिक धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कॅन्ससमधील सेनेका सिटीमध्ये हे हत्याकांड घडले. अरुल कारसाला असे या हत्या झालेल्या
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. शहरातील एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या १० ते
न्यूयॉर्क- डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सातत्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. ट्रम्प यांनी सरकारी खर्चात कपात करण्यासाठी अनेक विभाग बंद करण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या कपातीचे
नवी दिल्ली – २०१८ च्या निवडणुक रोख्यांशी संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल शुक्रवारी फेटाळून लावली. या याचिकेत न्यायालयाला त्यांच्या पूर्वीच्या निर्णयाचा आढावा घेण्याची मागणी करण्यात
TRUMP TARRIFS | अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढविल्यानंतर चीननेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चीन सरकारने (USA) अमेरिकेवर 34 टक्के जवाबी शुल्क लागू करण्याची
Ram Navami 2025 Date | राम नवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे जो देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. हा दिवस भगवान
सेऊल – दक्षिण कोरियाच्या घटनात्मक न्यायालयाने संसदेच्या निर्णयाला मान्यता देत राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.यून यांनी 3 डिसेंबर 2024 रोजी देशात
नवी मुंबई – उल्हासनगरच्या शांतीनगर रस्त्यावर असलेल्या सोलापूर गादी कारखान्याला काल आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले व त्यात संपूर्ण दुकान जळून खाक
मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे . या माध्यमातून शहरातील पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या
शेतीचे मोठे नुकसानमुंबईमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये गारपिटीसह पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्तर
नवी दिल्ली – भारतीय आयटी क्षेत्रावर ट्रम्प प्रशासनाच्या आयात शुल्कवाढीचा थेट परिणाम झाला नाही. पण या निर्णयामुळे आयटी सेवा कंपन्यांची चिंता वाढली आहे.या आदेशामुळे नव्या
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445