
ताजमहालला बॉम्बने उडवण्याची धमकी
दिल्ली: जगातील सात आश्चर्यापैकी एक ओळख असलेल्या आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला आजा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. उत्तरप्रदेश पर्यटन विभागाला आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ईमेलद्वारे ही
दिल्ली: जगातील सात आश्चर्यापैकी एक ओळख असलेल्या आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला आजा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. उत्तरप्रदेश पर्यटन विभागाला आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ईमेलद्वारे ही
अलाप्पुझा – केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या पाच विद्यार्थ्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. हे विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक
नवी दिल्ली – चलो दिल्लीच नारा देत दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेल्या उत्तर प्रदेशातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली. या शेतकर्यांना काल दलित प्रेरणास्थळ या ठिकाणी
सातारा – राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तक्रारी आल्या आहेत. कोरेगाव मतदारसंघातील पराभूत उमेदवार
मुंबई – विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनदेखील सरकार स्थापन करण्यास विलंब लावल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा भाजपावर सडकून टीका केली.
नवी दिल्ली – प्रकृतीसाठी हानिकारक असलेली सिगारेट आणि अन्य तंबाखुजन्य पदार्थ तसेच शीतपेये आदी पदार्थांवरील जीएसटीत आणखी वाढ करण्याची शिफारस जीएसटी दर निश्चितीसाठी गठीत करण्यात
लंडन – विख्यात गायक एल्टन जॉन यांची दृष्टी अधू झाली होती, त्यांना डाव्या डोळ्याने कमी दिसते हे त्यांच्या चाहत्यांना माहीत होते. एल्टन यांनीच जाहीर कार्यक्रमात
मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अजून मुख्यमंत्री कोण होणार आणि शिंदे गटाला काय मिळणार ते
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेमध्ये फूट पाडत असून त्यांना सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत
नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नवी मेसेज ट्रेसिबिलिटी प्रणाली लागू करण्यासाठीची मुदत आज पुन्हा एकदा वाढवून दिली. त्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना दिलासा
मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेने निर्दोष असल्याचा दावा केला आहे.घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी
दिल्ली – प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांनी आज अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. ते दिल्लीतील कोणत्याही जागेवरून
नाशिक – श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. नाशिकसह देशातील सुमारे ९ टक्के कांदा श्रीलंकामध्ये निर्यात होतो. आयात
मुंबई – मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील फोर्टिस हॉस्पिटलजवळ रात्री उशिरा भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. अमृता पूनमिया (३४), असे मृत महिलेचे नाव असून
मुंबई – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी विश्रांती घेतल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत मौन सोडले. दरे गावाहून ठाण्याकडे निघण्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना
सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावात स्वखर्चाने मतपत्रिकेद्वारे गावापुरते प्रतिरुप मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा मिळावी यासाठी केलेली
पुणे: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या
देवगड – कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला
बुलडाणा -बुलडाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत काल रात्री उशिरा फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि
ठाणे – ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्या मतदान यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी
तासगाव- गेल्या वर्षभरात विटा- म्हैसाळ रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.त्यामुळे येत्या दहा दिवसांत या ६५ किलोमीटरच्या रस्त्यातील खड्डे न बुजविल्यास कार्यकारी
मुंबई- एसटी महामंडळाने नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल १४.१३ टक्के वाढ करण्याचा
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन सात दिवस उलटले तरी गोंधळ सुरू आहे. एक सत्तास्थापनेचा गोंधळ आणि दुसरा अविश्वसनीय निकालाचा गोंधळ. महाराष्ट्रात यावेळी 66
चेन्नई- बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या टप्प्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ तामिळनाडूत धडकण्याच्या आधी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून तामिळनाडूतील किनारपट्टीच्या गावातील शाळांना सुटी जाहीर केली आहे.