
मुंबईतील ७६ मतदान केंद्रे ‘दखलपात्र’ स्वरूपाची घोषित
मुंबई – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबई महापालिका हद्दीत एकूण १०,११७ मतदान केंद्रे आहेत.यापैकी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून एकही संवेदनशील मतदान केंद्र नसले तरी तब्बल ७६
मुंबई – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबई महापालिका हद्दीत एकूण १०,११७ मतदान केंद्रे आहेत.यापैकी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून एकही संवेदनशील मतदान केंद्र नसले तरी तब्बल ७६
धाराशिव – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आई तुळजाभवानीचे सपत्नीक दर्शन घेतले.उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने फोडला
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीर आहे , निवडणुका पारदर्शक,निःपक्षपातीपणे आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाने घेतलेला
पुणे – मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांनी आज पुण्यात प्राणज्योत मालवली. फणसळकर यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू
मुंबई – अदानी समूह पुढील पाच वर्षांत पर्यावरणस्नेही ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात विविध राज्यांमध्ये सुमारे ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक
उडिपी – गेल्या २० वर्षांपासून फरार असलेला नक्षलवादी नेता विक्रमगौडा, आज कर्नाटकातील कब्बीनेल मध्ये नक्षलवाद विरोधी पथकाबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला. मात्र त्याच्या सोबत असलेले
डहाणू – विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपा व बाविआ यांच्यात भाजपा नेते विनोद तावडे यांच्या पैसे वाटपावरून नाट्य रंगलेले असतानाच डहाणू मतदारसंघातील बाविआचा उमेदवार सुरेश पाडवी
वाराणसी – हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी गंगा नदी वर्षानुवर्षाच्या मानवी अनास्थेमुळे एवढी प्रदूषित झाली आहे की गंगास्नानही आता धोकादायक झाले आहे. राष्ट्रीय हरित
पुणे – पुण्यातील दिघी येथील लष्कराच्या तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलाने भरधाव मोटार चालवून एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात
चेन्नई – तामिळनाडूमध्ये थुथुकुडी जिल्ह्यातील तिरुचेंदूर येथील सुब्रमण्यम स्वामी मंदिरात रविवारी हत्तीणीने तुडवल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एक जण
नवी दिल्ली – दिल्लीतील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय झाला असून केंद्र सरकारने या संदर्भात लवकरच बैठक घ्यावी, अशी मागणी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय
तिरुमला – तिरुपती बालाजी मंदिरात यापुढे केवळ हिंदूच सेवक राहतील असा ठराव मंदिराच्या नव्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.मंदिराच्या सेवेत असलेल्या बिगर हिंदू
मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल रात्री झालेल्या हल्ल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर सडकून
गुहागर – तालुक्यातील अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली. यामध्ये २ कोटी ५ लाख ९५ हजार
बारामती – आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बारामतीकरांना अभुतपूर्व असे धर्मयुद्ध पाहायला मिळाले. बारामती आणि पवार कुटुंब हे समीकरण दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना ठाऊक आहे. मात्र आज
रांची – महाराष्ट्राच्या मतदानाबरोबरच झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यांचे मतदान झाले असून दुसऱ्या
रिओ दे जिनेरिओ – पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेसाठी ब्राझीलमधील रिओ दि जिनेरिओमध्ये दाखल झाले आहेत. त्याआधी ते नायजेरियात होते. नायजेरियामध्ये झालेल्या स्वागतामुळे आपण भारावून
कोंलबो – श्रीलंकेत १४ नोव्हेंबरला झालेल्या संसदीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या एनपीपीने विजय मिळवला होता. त्यानंतर दिसानायके यांनी हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधानपदावर निवड
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा त्याचप्रमाणे हे चिन्ह वापरण्याचा अधिकार नेमका कोणाला असेल या विषयीची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. १३
नवी दिल्ली – दिल्लीतील गृह खरेदीदारांच्या फसवणूकप्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आज दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. याप्रकरणी त्याच्या दोषमुक्तीविरोधातील
नवी दिल्ली – दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळी पोहोचली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच ग्रॅप-३ आणि
नवी मुंबई – महायुती हा उगवता सूर्य आहे, तर महाविकास आघाडी सरकार आले तर ते महाराष्ट्राला अंधारात ढकलणार असल्याची टीका भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार, मासेमारीही बंद ठेवण्यात येणार असून मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील
कुलाबा-सीप्झ मेट्रोच्या खोदकामामुळे गिरगावच्या काळाराम मंदिराला तडेमुंबई – कुलाबा-सीप्झ या मुंबईतील पहिल्या पूर्ण भूमिगत मेट्रो रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे गिरगावातील सुमारे दोनशे वर्षे जुन्या