
राज्यात २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत.त्यातच हवामान विभागाने पुढील
मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत.त्यातच हवामान विभागाने पुढील
मुंबई – हिंदूवर अत्याचार करणारे बांगलादेश संघात आहेत. आता त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणार का? हिंदूवर जर बांगलादेशात खरच अत्याचार होत असतील, तर या हिंसाचाराविरुद्ध सातत्याने आवाज
जालना – विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारला शेवटची संधी आहे आणि येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलवजावणी करावी, नाहीतर मराठ्यांचे कल्याण न होऊ
पुणे- पुण्यात २८ तासानंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुका संपल्या. काल सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी तीन वाजता संपल्या. पुणे पोलिसांनी मिरवणूक संपल्या असे जाहीर केले. तब्बल
अकोला- अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती शवचिकित्सा अहवालातून उघड झाली आहे. ३० जुलै रोजी अकोल्याच्या
बलरामपूर- छत्तीसगड सशस्त्र दलाच्या एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. जेवणात तिखट दिले नाही म्हणून त्याने गोळय़ा चालवल्याचे म्हटले
मुंबई- मुंबई उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर मातोश्री निवासस्थानी २ लाखांचा डीडी घेऊन पोहचलेल्या मोहन चव्हाणांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. आज दुपारी त्यांनी डीडी देण्यासाठी
प्राग- युरोपच्या मध्य व पूर्व भागाला बोरिस या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून गेल्या चार दिवसांपासूनच्या पूरस्थितीत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरात
मालवण – गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली किल्ला सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. काल मंगळवारपासून सिंधुदुर्ग किल्ला दर्शन सेवेला आता सुरुवात झाली
अमरावती- अमरावती शहरातील बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्या कारखान्याला आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी
मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आता भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. राहुल गांधी यांची जीभ छाटू नका. त्यांच्या जिभेला
बुलडाणा – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिशाभूल करून भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष राहुल गांधी यांच्या
वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २६
पुणे- राज्यातील शाळा २५ सप्टेंबरला बंद असणार आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक
पुणे – अलिकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे वादात राहिलेले पुण्याचे ससून रुग्णालय आता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे नव्या वादात सापडले आहे. ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी
नवी मुंबई : नवी मुंबई शहर सिडकोने व्हीआयपी गृह प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागार कंपनीची निवड केली आहे. या सल्लागार कंपनीला सिडको तब्बल २८ कोटी दिले जाणार
मुंबई : उत्तर भारतातील रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपूर तसेच पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेनच्या ६२ सेवा
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला 74 पूर्ण करून वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मोदी सरकार सत्तेवर असतानाच भाजपाने पक्षाच्या घटनेत बदल
शिर्डी- आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू, तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा, असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना
मुंबई- राज्यात सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र, आता पुढील तीन दिवस राज्यात विदर्भाव्यतिरिक्त बहुतेक भागांत पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामुळे
मुंबई – शिधापत्रिकाधारकांसाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया
नवी दिल्ली – दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच जामिनावर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा
बारामती – बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा आग्रह करणारी १ लाख ११ हजार ७०७ पत्र अजित पवार यांना त्यांच्या समर्थकांनी पाठविली आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील
उल्हासनगर – सेवानिवृत्तीनंतर लागू असलेली देणी आणि थकबाकी व्याजासह एकरकमी मिळावी या मागणीसाठी उल्हासनगर महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आपल्या मागणीसाठी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी