
सौदीच्या वाळवंटात अडकलेल्याकुटुंबाची आठ दिवसांनी सुटका
रियाधसौदी अरेबियाच्या हलबन येथील वाळवंटात अडकलेल्या एका कुटुंबाची तब्बल आठ दिवसांनंतर सुटका करण्यात यश आले आहे. आठ दिवसांपूर्वी हे कुटुंब वाळवंटातून जात असताना त्यांची गाडी
रियाधसौदी अरेबियाच्या हलबन येथील वाळवंटात अडकलेल्या एका कुटुंबाची तब्बल आठ दिवसांनंतर सुटका करण्यात यश आले आहे. आठ दिवसांपूर्वी हे कुटुंब वाळवंटातून जात असताना त्यांची गाडी
तिरुपती – आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नी अॅना लेझनोव्हा यांनी तिरुपतीत मुंडण करून मुलासाठी केलेला नवस फेडला. काल त्यांनी त्याची पूर्ती मंदिरात येऊन
मेक्सिको- मेक्सिकोमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मिलाफातून पहिले मूल जन्माला आले आहे. ही ऐतिहासिक वैद्यकीय चमत्काराची माहिती रीप्रॉडक्टीव्ह बायोमेडिसीन ऑनलाइन या जर्नलमध्ये प्रकाशित
मुंबई- महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांच्यात बंद दाराआड दीड तास चर्चा झाली.
महाड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड किल्ल्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महायुतीतील मानापमान नाट्य पाहायला मिळाले.
बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत निर्घृण मारहाण करण्यात आली. या असह्य मारहाणीचा मानसिक शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चाबूक,
भाईंदर – मिरा- भाईंदरमध्ये मेट्रो लाईन- ९ आणि इतर मार्गिकांना थांबा देण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथे सरकारी जागेवर मेट्रो कारशेडची जागा निश्चित केली
कवठेमहांकाळ- तालुक्यातील एकमेव नदी असलेली हिंगणगाव येथील ‘अग्रणी’ आता एप्रिल महिन्यातील ऐन उन्हाळ्यात वाहताना दिसत आहे. म्हैशाळ योजनेचे पाणी या नदीत सोडल्याने ही सुखद परिस्थिती
बीड – बीडच्या नायगाव टेकडीवर ४१ फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. ही मूर्ती ६ वर्षांपूर्वी नायगाव टेकडी या ठिकाणी महंत ह. भ. प. शिवाजी महाराज
धाराशिव- पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावर काल भूम तालुक्यातील आंदरूड गावात भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान हल्ला करण्यात आला. ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने आयोजित
बिजिंग – जगातील सर्वात उंच पुलाची उभारणी चीनने केली असून येत्या जून महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. दोन मैल लांबीच्या या पुलामुळे
पुणे- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अमानवी वर्तनाने गर्भवती तनिषा भिसे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धारणेतून महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयाला या मृत्यूस जबाबदार धरताना
मुंबई- एसटी कामगारांना या महिन्याचा पूर्ण पगार देण्याऐवजी पगाराची केवळ 44 टक्केच रक्कम देण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात प्रथमच घडला. उर्वरित पगार मंगळवारी देणार अशी आज
नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात असलेली सवलत कोरोना काळापासून रद्द केली आहे. ही सवलत अद्याप पुन्हा सुरू केलेली नाही. परंतु यामुळे रेल्वेने
नवी दिल्ली – मुंबई दहशतवादी हल्ल्याचा एक प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेहून भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने आज भारतात आणण्यात आले. दिल्लीच्या हवाई दलाच्या पालम
मुंबई- धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी निवडलेल्या मिठागराच्या जमिनी गेल्या अनेक वर्ष समुद्रसंपर्कापासून बाहेर असून त्या सुरक्षित आहेत. त्याचप्रमाणे ही सर्व जमीन पूर्व द्रुतगती
मुंबई – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई साखर आयुक्तालयाने केली आहे.
मुंबई – कोरोना काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेले मुंबई उपनगरातील गोराई परिसरातील पक्षी उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. या उद्यानात सुमारे ७०
मुंबई- देशभरात वाढत्या महागाईने कहर केला आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत थेट ५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांचा
कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये देशातील सर्वात मोठे इव्ही चार्जिंग हब उभारण्यात येत आहे. म्हणजेच एका छताखाली फार मोठ्या संख्येने इ-वाहनांना बॅटरी चार्जिंग करण्याची
मुंबई – तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देणार अशी घोषणा करीत टॅक्सी , रिक्षा , खाजगी वाहने यांना डावलून राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी सुरू करण्याची घोषणा केली.
मुंबई-एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचा पुरेसा निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना फक्त ५६ टक्केच पगार दिला जाणार आहे.
मुंबई- पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद म्हणजेच ‘वेव्हज’ केंद्र सरकारच्यावतीने १ ते ४ मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे पार पडणार आहे.