
अखेर जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू
मुंबई- राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अखेर सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आले आहे.मागील २० वर्षापासून यासाठी प्रयत्न
मुंबई- राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अखेर सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आले आहे.मागील २० वर्षापासून यासाठी प्रयत्न
नवी दिल्ली- पाकिस्तानच्या करोर येथे आज ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि पंजाबमध्ये बसले. पाकिस्तानातील पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोर आणि भारतातील
लेह- लडाख या केंद्रशासीत प्रदेशाला घटनेच्या ६ व्या सूचीत समावेश करुन त्याला संरक्षित क्षेत्राचा विशेषाधिकार द्यावा या व इतर अनेक मागण्यांसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक
नवी दिल्ली – सीबीआय प्रकरणी राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. आप नेते दुर्गेश पाठक आणि
नाशिक – नांदूरमध्यमेश्वर या रामसर दर्जा मिळालेल्या पक्षी अभयारण्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पाऊस आणि वादळामुळे स्थलांतराची दिशा भरकटल्याने सोनपंखी कमळपक्षी प्रथमच या अभयारण्यात आले
मुंबई – एसटी महामंडळाच्या सेवेत आता लवकरच २ हजार ५०० नवीन बसचा ताफा दाखल होणार आहे. यातील पहिल्या टप्यात ५० ते १०० नवीन डिझेल बस
वॉशिंग्टन-अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी लढत पाहायला मिळणार असून दोन्ही उमेदवार सध्या मुलाखती देताना दिसत
मुंबई – दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार मार्गाचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे,अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड.राहुल
जयपूर – कोणत्याही अस्थापनात काम करणाऱ्या नोकरदार महिलांना १८० दिवस मातृत्व रजा मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेला आहे.मॅटर्निटी बेनिफिट २०१७
ठाणे – महायुती सरकारला आगामी विधानसभा जिंकण्यासाठी फक्त ‘लाडकी बहीण’ योजनेचाच आधार राहिला आहे असे चित्र आहे. या योजनेच्या प्रचारासाठी कोट्यवधीचा खर्च करून बॅनरबाजी, मोठ्या
सुरत – गुजरातच्या सुरत शहरात पावसाने गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळी ६ ते १० या केवळ चार तासात पडलेल्या १० इंच
मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर म्हणजेच एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.
भामरागड -पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असून भंडाऱ्यात वैनगंगेला पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा
मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाल्यांचा प्रवास लवकरच प्रत्येक घरापर्यंत पोहचणार आहे.केरळ सरकारने मुंबई डब्बेवाल्यांना शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.’द सागा ऑफ द टिफिन कॅरिअर्स’
मॉस्को – चंद्रावर मानवाने पहिले पाऊल टाकल्यापासून या चंद्रावर वस्ती करण्याची माणसाची मनिषा लपून राहिलेली नाही. भविष्यातील या मानवी वस्तीसाठी किंवा चंद्रावरील ऊर्जेची गरज पूर्ण
दुबई – दुबईची राजकन्या शिखा महरा हिने आपल्या घटस्फोटनंतर काही आठवड्यात डिव्होर्स नावाचा एक नवा परफ्युम बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.तिच्या महारा एम १ या
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला
पुणे- पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.ही वंदे भारत एक्स्प्रेसची गाडी पुणे-हुबळी मार्गावर १५ सप्टेंबरपासून सुरू होणार
नवी दिल्ली – रेल्वेच्या वातानुकुलीत डब्यामध्ये पावसाळ्यात गळती होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत काँग्रेसने रेल्वे मंत्रालयाची खिल्ली उडवली.रेल्वे मंत्र्यांना उद्देशून ‘मंत्री महोदय
पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यातील निरंकाल भागात गेल्या तीन-चार महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.रात्रीच्यावेळी लोकवस्तीत घुसून हा बिबट्या पाळीव कुत्र्यांची शिकार करत असल्याने परिसरात
ढाका- बांगलादेशमध्ये अलीकडेच झालेल्या सत्ता परिवर्तनाचा परिणाम आता भारतावर होताना दिसू लागला आहे. बांगलादेशातील पद्म हिल्सा नावाच्या माशांना भारतात खाण्यासाठी खूप मागणी आहे. मात्र आता
मुंबई – पहिली ते आठवीच्या वर्गांचे शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी
कोल्हापूर – तब्बल पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची झिम्मा- फुगडी स्पर्धा २५ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात रंगणार आहे. भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजित ही स्पर्धा रामकृष्ण मल्टीपर्पज
मुंबई – मुंबई पोलीस आयुक्तालयात सेवेत असणारे निःशस्त्र उपनिरीक्षक,सहायक निरीक्षक व निरीक्षकांची आठ वर्षांनी जिल्ह्याबाहेर बदली करणे बंधनकारक नाही, असे स्पष्ट करताना उच्च न्यायालयाचे मुख्य