
शिवरायांचे भांडवल करू नका! उदयनराजे भोसले यांचे आवाहन
सातारा – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी घडलेली घटना दुर्दैवी आहे. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. या घटनेचा कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून
सातारा – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी घडलेली घटना दुर्दैवी आहे. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. या घटनेचा कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून
नवी दिल्ली – लग्नावेळी नवरीला दिले जाणारे दागिने आणि इतर वस्तूंवर फक्त तिचाच अधिकार आहे. लग्नाच्यावेळी मुलीच्या पालकांनी दिलेले ‘स्त्रीधन’, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची
वॉशिंग्टन – जगातील सर्वात मोठी आर्थिक सल्लागार कंपनी आणि वित्तसंस्था गोल्डमन सॅक्स मोठी कामगार कपात करणार आहे.कंपनीने ३ ते ४ टक्के कामगार कपात करण्याचा निर्णय
मुंबर्ई- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी म्हणून पंतप्रधान बीकेसीच्या जिओ वर्ल्ड येथे आल्यावर काँग्रेसकडून आज बीकेसी येथे ‘पंतप्रधान
पालघर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन पार पाडले. या कार्यक्रमातील आपल्या भाषणात मोदी यांनी सिंधुदुर्गातील मालवण येथील किल्ल्यावर शिवाजी
नवी दिल्ली-विमान प्रवासात प्रवाशांना इंटरनेट सेवा मिळत नाही. मोबाईल फोन फ्लाइट मोडवर ठेवावा लागतो. मात्र, आता लवकरच विमानात देखील इंटरनेट वापरता येणार आहे. यासाठी इस्त्रो
पुणे – डीजे आणि लेजर लाईटचा मानवाच्या आरोग्यास परिणाम होतो. त्यामुळे त्यावर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी पुणेकरांनी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
मुंबई – यंदा गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शन तत्वाचे पालन करण्याच्या सुचना मुंबई हायकोर्टाने सरकारला दिल्या.मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार
लंडन – लंडनमधील हिथ्रो या जगातील सर्वात मोठ्या विमानतळावरील सीमा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यापासून चार दिवसांचा संप पुकारला आहे. रोस्टर पद्धतीवरील नाराजीमुळे हा संप पुकारण्यात आला
नवी दिल्ली – योगगुरु रामदेव बाबाच्या पंतजली आयुर्वेद कंपनीच्या दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी घटक आहेत. असे असतांनाही त्याच्यावर शाकाहारीची खूण टाकण्यात आल्याच्या विरोधात दिल्ली उच्च
मुंबई- गणेशोत्सवाचे औचित्य साधत मध्य रेल्वेची वांद्रे- मडगाव एक्स्प्रेस ही द्विसाप्ताहिक ट्रेन ४ सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे. वसई,पनवेल करून कोकणात रेल्वे जाणार आहे.ही गाडी
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महापालिका हद्दीतील फेरीवाला अर्थात नगर पथविक्रेत्यांच्या विविध समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये एक शिखर समिती आणि सात
अहमदनगर -जिल्ह्यातील नगर तालुक्यातील गुणवडी परिसरातील आकाशात रात्रीच्यावेळी अंधारात ड्रोन घिरट्या घालत आहे.त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. आतापर्यंत पाथर्डी,शेवगाव या तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नागरी
तेहरान – इराणची १५ वर्षीय पॅरा-तायक्वाोंदो अॅथलीट झाहरा रहिमी हिने पॅरीस पॅरालिम्पिक-२०२४ सर्धेत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात इराणच्या महिला अॅथलीटने मिळविलेले हे
पालघर – पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित वाढवण बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होत आहे. या बंदराला या परिसरातील स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. त्यातून
पूर- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याबाबत गंभीर आरोप करीत खळबळ उडवली. ते म्हणाले की, राजकोट किल्ल्यावरील पुतळा हा ब्रॉन्झचा होता.
पुणे- पुरंदर तालुक्यातील जेजुरी गडावर २ सप्टेंबर रोजी श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरणार आहे. या यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या वाहनांची होणारी
मुंबई -पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. पश्चिम आणि कोकण रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते मडगाव या
नवी दिल्ली – राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रा काढणार आहेत . त्यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले.
पुणे- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे 3 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पुण्यातील काही शाळांना सुट्टी दिली आहे तर सिंबायोसिस
मुंबई – सलग दहा दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. मात्र दिवसभरात घसरणीतून सावरत बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ८२,२८५
नवी दिल्ली – देशात जम्मू काश्मीरसह १४ राज्यांमध्ये पावसाचा कहर झाला असून गुजरामध्ये गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन
बडोदा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला या घटनेवरून वाद सुरू असतानाच आता गुजरात मधील बडोदा येथे स्टॅच्यू ऑफ
पुणे – ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे शहरातील १ हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. २५ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे सर्व सीसीटीव्ही केबल तुटल्यामुळे बिनकामाचे झाले